पाटीलकी
तांदूळ विकून कोंडाखात असतो आम्हीदमडी नसतांनाही“पाटीलकी “दाखवत असतो आम्ही..।।जात बांधवांचेच पायआम्ही सदा खेचत असतोमनुवाद्यांच्या सोबतीनेएकमेकांचीच ठेचत बसतो..।।पस्तीस एकराचे आताआम्ही पाचावर आलोठसणीपायी सर्व काहीव्यर्थ गमवितच गेलो…।।झाले सर्व नष्ट पणठसन काही गेली नाही,देवधर्मावर उधळले सारेपण शिक्षणावर मुलांच्याखर्च कधी केला नाही..।।साडेतिनवाल्यांनी हक्क आमचेखाऊन सारे फस्त केलेशिव्या देण्या दुसऱ्या जातीआमचेच कुणबी धन्य झाले..।।










