उमेश पारखी

नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण

प्रस्तुत ग्रंथ नशीब आणि प्रयत्नवाद या विषयाची उत्कृष्टपणे सांगळ घालणारा आहे. गड्या तू आपलेजीवन असे जगअडल्या नडल्यांमधेतू आपला देव बघअंधाऱ्या वाटेसाठी तू तारा बनअन्गुदमरल्या जिवनासाठी तू वारा बन.. 📕पुस्तक : नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!📙लेखक: श्री.सुनील चौधरी📘प्रकाशक: श्री.बालाजी जाधव,पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.📗तृतीय आवृत्ती: १९ फेब्रुवारी २०१८💰किंमत: ₹ ३०/- ■अशा सुंदर आणि प्रफुल्लीत करणाऱ्या ओळींनी लेखकाने या पुस्तकाची सुरुवात […]

नशीब नाहीच प्रयत्नवादी व्हा!-समीक्षण Read More »

मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण

हा ग्रंथ मराठा कुणबी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विषमतेवर आघात करणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचण्यापेक्षा कृतीतून दिसावा असा खुद्द देशमुख सरांचा आग्रह असतो. प्रा_मा_म_देशमुख सर ■प्रा.मा.म.देशमुख यांनी धनवटे नॅशनल कॉलेजला इतिहासाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे,त्यांच्या कारकिर्दीत नागपूरमध्ये जी चळवळ चालविली गेली ती नागपूरच्या इतिहासात हादरे देणारी ठरली आहे,नागपूर हा संघाचा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यात

मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा-समीक्षण Read More »

काळजाची स्पंदने – समीक्षण

●कोरपना तालुक्यातील नांदा या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेला हा माणूस मनाने मात्र फार हळवा आहे,खरे तर यांचे शिक्षण बीएससी बीएड असे झालेले असले तरी,तो प्रांत ते शिक्षण कवीचे नसले तरी कवी माणूस कुठे जन्म घेईल हे सांगता येत नाही आणि ज्याच्याकडे मुळातच हळवं मन असेल तो कोणत्याही प्रांतात कवी झाल्याशिवाय राहणार नाही.बालपण,तारुण्य ज्या गावखेड्यात

काळजाची स्पंदने – समीक्षण Read More »

हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण

देशातील प्रमुख मुद्दा ज्या मुद्द्यावर सर्वात जास्त राजकारण आणि त्याच मुद्याने समाजमन ढवळून निघतं,धर्मातील लोकांची वैचारिक उलथापालथ होत असते.हे पुस्तकाचं विश्लेषण नाही की समीक्षण नाही,मी एक वाचक आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर जे एका वाचकाने प्रकट व्हायला पाहिजे ते मी होतोय.पुस्तकाच्या आजपर्यंत किती आवृत्या निघाल्या त्यावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास त्या पुस्तकात नेमके काय आहे याची

हिंदुत्व देश तोडणारे सूत्र-समीक्षण Read More »

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण

◆प्रबोधनकार म्हटलं की सर्वात आधी आपल्याला आठवतं ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि या नावाबरोबरच आठवतात प्रबोधनकारांच्या विपरीत वागणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आचार! सामान्य माणूस जो प्रबोधनकारांचे विचार ग्रहण करतो अगदी त्याच वेळी त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की प्रबोधनकारांचे पुरोगामी विचार बाळासाहेबांनी का आचरणात आणले नसतील? का बाळासाहेब प्रबोधनकारांच्या विचारांवर चालले

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-समीक्षण Read More »

बघ बाबासाहेब दिसतो का…..?

काय म्हणतोस दादाबाबासाहेबांचा तू स्वतःलावारस म्हणतोयसहरकत नाही..आनंद आहेबरं एक सांग तू विचाराने वारसआचाराने वारस की फक्तत्यांच्या नावाचाउपयोग करणारा सारस…बुद्धाचे पंचशील मानतोसकी बाबासाहेबांनी दिलेल्याबावीस प्रतिज्ञा पाळतोस..काय एवढ्यातच राग आलाय??बुद्धाची शांती मनी ठेवहिंसा मनात आणू नकोसएक कर तुझ्या घराच्या भिंतीवरबाबासाहेबांच्या बाजूलालावलेला विक्तुबाबाचा फोटो जर्रासाबाजूला कर…..बघ बाबासाहेब दिसतो का…..?

बघ बाबासाहेब दिसतो का…..? Read More »

तुझ्या गुलाबी ओठावर

प्रत्येक माणूसच इथेअसतो एकसारखा,तुझ्या गुलाबी ओठावर,वक्षावर आणि नितंबावर,तिरप्या नजरेने कटाक्षटाकून उघडपणे बलात्कार करणारा….जुने लोक आजही म्हणतातबाईने हात दिला नाही तरमाणसाची काय बिशादपण प्रत्येकच माणूसनसतो “माणसा” सारखा!म्हणून आपणही थोडंसावध असावं,काळजी घ्यावी मांड्याउघड्या पडणार नाही याची!माणसात जनावरच असतो..हे गृहीत धरून चलत्याच्या जनावर होण्याचीआजवर तरी कोणीच दिली नाही…..शाश्वती….

तुझ्या गुलाबी ओठावर Read More »

तू लढ म्हणतोस म्हणून

तू लढ म्हणतोस म्हणूनआम्ही लढायचं काभावालाच कुऱ्हाडीनेतोडायचं का?हिंदू हिंदू म्हणून आम्हालातू नेहमीच डीवचतोसदुसऱ्यांना आतंकवादी म्हणूनआपल्यांना सोडायच का?..धर्माचं भूत घालून तूसोयीस्कर बाहेर राहतोसआपलं झाकून दुसऱ्यांचंउघडून पाहायचं का?…चल तू म्हणतोस म्हणूनएकदा तुझही ऐकून घेतोत्याबदल्यात तुझी काळं कृत्यआमच्या पोरांनी पुसायचं का?

तू लढ म्हणतोस म्हणून Read More »

खोट्या आसवांचां…

प्रेमाच्या नावे तुझाहा बहाणा कशालासमजावया तुझे प्रेम मजहा जमाना कशाला_||प्रीत तुझी तीखोटी खोटीच होतीनव्हते मनात तुझ्यामग मी निशाणा कशाला_||विरहात जगण्याची हीमाझीच रीत आहेखोट्या आसवांचां तुझ्याहा मुलामा कशाला__||

खोट्या आसवांचां… Read More »

शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

आमच्या पिढ्या गेल्यात खेड्यातआणि खड्डयात सुद्धाआम्हाला मन होतं तेंव्हाहीआणि आहे आत्ताहीफरक एवढाच होता कीत्यावेळीआम्ही फक्त विचार करत होतोमनातल्या मनात…..काही लिहिण्याची परवानगीचनव्हती अन व्यक्त होण्याची तरनव्हतीच नव्हती कधी…..आता आम्ही व्यक्त होताहोतआता लिहू लागलो आम्हीआमची माय गावातलीतुले मलेची भाषाआमच्या मायेच्या गावातली…चल तुझी वाटरी भाषा ठेव बाजूलातुझ्या शुद्धलेखनाची ऐशी तैशी…..

शुद्धलेखनाची ऐशी तैशी….. Read More »

साहित्य चोरी बरी नसते.

कॉपी करू नका,शेअर करा -उमेश पारखी